तू येणार म्हणुन
येथेच उभा आहे मी
तू भेटणार या आशेवरच
जगत आहे मी
काय सांगू तुझ्याशिवाय
कसा मी जगतोय
रोज तुज्या भेटीच्या
आशेवरच जगाशी लढतोय
तू आज येशील उदया येशील
येवून हे जीवन प्रेमाने
बदलून टाकशील
तू दाखविलेल्या स्वप्नात
रमून आहे मी
तू येणार म्हणुन
येथेच उभा आहे मी
सार्यानीच सांगितलय
तुझी आश्या सोडून दे
नाहीच येणार तू
स्वप्न पहान सोडून दे
पण माहित आहे मला
शपथा तू तोडणार नाहीस
उशिरा क होईना
आल्यावाचून राहणार नाहीस
तू येणार म्हणुन
येथेच उभा आहे मी
Tuesday, 31 March 2009
Friday, 27 March 2009
Monday, 23 March 2009
Marathi Joke : प्रेम आधंळा
गेले अनेक दीवस ती नजरेला नजर देत होती
आज मात्र ती अचानक हसली
गर्दी तुन वाट काढत
शेजारी येउन बसली मला म्हणाली
नाउऊ डोंट वोर्री
उदया दुपारी ये घरी
तीच्या घरची दुपार मस्त गेली
तिने शीजवालेली कोम्बडी मी फस्त केली
तिने माज्या गल्यात हात टाकले
तिचे ओठ माज्या ओठाशी वाकले
आनी म्हणाली
एक प्रशन मिटला चुट्कीशिर सुटला
तुजे तक लाऊंनं रोज पाहने
मला काही रुचत नव्हते...
आनी बर्ड फ्लू झालेल्या
कोबंडीचे काय करावे
सुचत नव्हते...
आज मात्र ती अचानक हसली
गर्दी तुन वाट काढत
शेजारी येउन बसली मला म्हणाली
नाउऊ डोंट वोर्री
उदया दुपारी ये घरी
तीच्या घरची दुपार मस्त गेली
तिने शीजवालेली कोम्बडी मी फस्त केली
तिने माज्या गल्यात हात टाकले
तिचे ओठ माज्या ओठाशी वाकले
आनी म्हणाली
एक प्रशन मिटला चुट्कीशिर सुटला
तुजे तक लाऊंनं रोज पाहने
मला काही रुचत नव्हते...
आनी बर्ड फ्लू झालेल्या
कोबंडीचे काय करावे
सुचत नव्हते...
Friday, 20 March 2009
Marathi Kavita : आयुष्य
मला खुपदा प्रश्न पडतो
आयुष्य कसं असतं?
कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या तळ्यासारखं
कुणीही यावं, एखादा दगड टाकुन जावं
दगड टाकणारा निघुन ज्जतो,
पाण्यात खळबळ माजवुन जातो,
अशा वेळेस काय करावं?
कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या लाकडासारखं
कुणीही यावं, एखदी ठिणगी टाकुन जावं
वाळ्लेलं असेल तर जाळ होतो नाहीतर .
नुसताच धुर ओल्या लाकडाचा
अशा वेळेस काय करावं?
कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या प्याद्या सारखं
आपला रस्ता फक्त सरळ असतो
पण त्यात कुणीही मधे येतो,
हत्ती, घोड, वजिर अणि कधी कधी राजा सुध्धा
मागेही वळता येत नाही,
अशा वेळेस काय करावं?
पण मला वाटतं...
आयुष्य कसं असावं?
ढगातुन पडणार्या पावसाच्या सरी सारखं
तिला कुणीही अडवु शकत नाही
तिला कुणीही जाळु शकत नाही
एकदा वरुन खाली झोकुन दिल्यावर
तिला माहित नसतं, आपण कुठे पडणार आहोत
शेतातल्या काळ्या मातीवर की,
शहरातल्या डाबंरी रस्तावर
कुणा धनिकाच्या रौक गार्डनवर वर कि
कुणा गरीबाच्या झोपडीवर?
रस्तावर बसलेल्या भिकर्याच्या थाळित कि,
'येरे येरे पावसा' म्हणत सोडलेल्या कागदाच्या होडित?
पण कोठेही पडो
तिचा उद्देश एकच असतो
दुसर्याला निर्मळ बनवन्याचा
दुसर्याला फुलविण्याचा
दुसर्याला आनंद देण्याचा...
आयुष्य कसं असतं?
कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या तळ्यासारखं
कुणीही यावं, एखादा दगड टाकुन जावं
दगड टाकणारा निघुन ज्जतो,
पाण्यात खळबळ माजवुन जातो,
अशा वेळेस काय करावं?
कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या लाकडासारखं
कुणीही यावं, एखदी ठिणगी टाकुन जावं
वाळ्लेलं असेल तर जाळ होतो नाहीतर .
नुसताच धुर ओल्या लाकडाचा
अशा वेळेस काय करावं?
कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या प्याद्या सारखं
आपला रस्ता फक्त सरळ असतो
पण त्यात कुणीही मधे येतो,
हत्ती, घोड, वजिर अणि कधी कधी राजा सुध्धा
मागेही वळता येत नाही,
अशा वेळेस काय करावं?
पण मला वाटतं...
आयुष्य कसं असावं?
ढगातुन पडणार्या पावसाच्या सरी सारखं
तिला कुणीही अडवु शकत नाही
तिला कुणीही जाळु शकत नाही
एकदा वरुन खाली झोकुन दिल्यावर
तिला माहित नसतं, आपण कुठे पडणार आहोत
शेतातल्या काळ्या मातीवर की,
शहरातल्या डाबंरी रस्तावर
कुणा धनिकाच्या रौक गार्डनवर वर कि
कुणा गरीबाच्या झोपडीवर?
रस्तावर बसलेल्या भिकर्याच्या थाळित कि,
'येरे येरे पावसा' म्हणत सोडलेल्या कागदाच्या होडित?
पण कोठेही पडो
तिचा उद्देश एकच असतो
दुसर्याला निर्मळ बनवन्याचा
दुसर्याला फुलविण्याचा
दुसर्याला आनंद देण्याचा...
Thursday, 5 March 2009
Marathi Kavita : काहीही नसेल तरी....
काहीही नसेल तरी....उगवीन मी
पाणी कमी असेल तरी....जगीन मी
कोणाचं लक्ष नसेल तरी....वाढीन मी
दुर असाल तर....हिरवा दिसीन मी
फार जवळ आलात तर....काट्यासारखं बोचीन मी
बोचून घ्यायला तयार असाल तर....जवळ घेईन मी
कुठल्याही परिस्थितीत....रंग बदलणार नाही मी
फुलं माझ्याकडे नसली तरी....हिरवागार राहीन मी
फळं दिली नाहीत तरी....प्रत्येक वाटेवर असीन मी
आणि कोणात नसल तरी....स्वत:त नक्की असीन मी
पाणी कमी असेल तरी....जगीन मी
कोणाचं लक्ष नसेल तरी....वाढीन मी
दुर असाल तर....हिरवा दिसीन मी
फार जवळ आलात तर....काट्यासारखं बोचीन मी
बोचून घ्यायला तयार असाल तर....जवळ घेईन मी
कुठल्याही परिस्थितीत....रंग बदलणार नाही मी
फुलं माझ्याकडे नसली तरी....हिरवागार राहीन मी
फळं दिली नाहीत तरी....प्रत्येक वाटेवर असीन मी
आणि कोणात नसल तरी....स्वत:त नक्की असीन मी
Tuesday, 3 March 2009
Marathi Joke : कारणे द्या
कारणे द्या :
प्रश्न :- गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे.
उत्तर :- शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडूळ त्याच्याशी गप्पा मारते, म्हणून.
प्रश्न :- उन्हाळ्यात दिवस मोठा तर थंडीत लहान असतो.
उत्तर :- एखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावते. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने दिवस प्रसरण पावून मोठा होतो, तर थंडीत त्याउलट लहान होतो.
प्रश्न :- गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे.
उत्तर :- शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडूळ त्याच्याशी गप्पा मारते, म्हणून.
प्रश्न :- उन्हाळ्यात दिवस मोठा तर थंडीत लहान असतो.
उत्तर :- एखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावते. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने दिवस प्रसरण पावून मोठा होतो, तर थंडीत त्याउलट लहान होतो.
Subscribe to:
Posts (Atom)
