तुझा हात सोडतांना
आभाळ भरलं होतं
गेला देहातून प्राण
प्रेत माझं उरलं होतं
भावनाना कागदावर उमटवणे
भावनाना कागदावर उमटवणे
तितकेसे सोपे नसते
अश्रुना लापवन्या इतके
ते सुद्धा कठिन असते ........
मनातले त्याला कळले असते
मनातले त्याला कळले असते
तर शब्द जोडावे लागले नसते
शब्द जोड़ता जोड़ता जग
सोडावे लागले नसते ..............
प्रेमाची शाल आंगवर घेऊन
प्रेमाची शाल आंगवर घेऊन
शरीर माज़े सवस्थ ज़ोपते
पण शाली ची उब आसूनही
ह्रदय माज़े का धढधढ तय..........
माझी कहाणी एकूण
माझी कहाणी एकूण
आज तो ही राडला
लोक मात्र मणाली
अरे आज पाउस कसा पडला...............
तुझ्या केसतील फूल
तुझ्या केसतील फूल
सारखा मुसू मुसू रडत होते,
कारण काही झाले तरीही
ते तुज्यापेक्षा सुंदर दिसत नवते...........
No comments:
Post a Comment