Thursday 18 December 2008

Marathi Kavita : मैत्री

रोजच् आठवण यावी असे काही नाही, 
रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही. 
मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, 
आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात.......

No comments:

Post a Comment