Pages
मुख्यपृष्ठ
माझ्या बद्दल
माझे आवडते ब्लॉग्स
Thursday 21 August 2008
Marathi Kavita : अर्ध्यसत्य ठरले ते
कळत होते जवळ येताना
की हे सुख क्षणिक आहे
वळत नाही अजूनही
की हे दु:ख क्षणिक नाही
तू म्हनालीस मी
तुला कधी विसरणार नाही
मी म्हणालो
मीही कधी तुला विसरणार नाही
अर्ध्यसत्य ठरले ते
कारण मी तुला विसरलोच नाही...
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment